Hurry Up Now The Deal is Here!

Category: व्यक्तिविशेष

मा. सरन्यायाधीशांची आई : आदर्शमातोश्री प्राचार्य डॉ. कमलताई गवई

अमरावतीचे सुपुत्र माननीय न्यायमूर्ती श्री भूषण गवईयांनी आज 14 तारखेला भारताच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेऊन पदभार ग्रहण केला आहे. त्यामुळे आज संपूर्ण अमरावती शहरात जिल्ह्यात आणि विदर्भात पर्यायाने महाराष्ट्रात आनंदाचे…

माणसाने माणसाशी माणसासम वागावे

भारताचा विकास करायचा असेल तर खऱ्या अर्थाने माणसाने माणसासारखी वागले पाहिजे .तुम्ही सर्वजण कलेक्टर होऊन तन-मन-धनाने भारतातील गोरगरिबांची खऱ्या अर्थाने सेवा केली पाहिजे. सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे. असे उद्गार सुप्रसिद्ध…

मातोश्री प्राचार्य डॉ. कमलताई गवई

अमरावतीचे सुपुत्र माननीय न्यायमूर्ती श्री भूषण गवईहे येत्या 14 तारखेला भारताच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेऊन पदभार ग्रहण करणार आहेत. त्यामुळे आज संपूर्ण अमरावती शहरात जिल्ह्यात आणि विदर्भात पर्यायाने महाराष्ट्रात आनंदाचे…

संशोधकाचा संशोधकप्राचार्य डॉ. व्ही टी इंगोले

अनेक जणांना फक्त एक पेटंट मिळवण्यासाठी पूर्ण आयुष्य खर्च घालावे लागते. जागतिक कीर्ती वर हा बहुमान प्राप्त होणे म्हणजे कठीणच बाब आहे. कधी कधी तर आयुष्य खर्च करूनही पेटंट प्राप्त…

एम टी नाना उर्फ गाडगेबाबा

आमदार प्राध्यापक बी टी देशमुख यांचे नाव कर्तव्यनिष्ठ आमदार म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात व विधानसभा व विधान परिषदेमध्ये आदराने घेतले जाते .त्यांनी आमदार म्हणून केलेल्या कार्याचा गौरव सर्वत्र केल्या जातो.…

आमच्या मातोश्री :कमलताई मोतीलाल राठी

मी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगाव या गावचा रहिवासी. माझे वडील श्री विठ्ठलराव काठोळे हे श्री परसरामजी कासट यांच्याकडे कामाला होते. या कासट परिवारातील कमलताई कासट यांचा विवाह डॉ.…

डॉ. मोहनदास गाडबैल :माणसे घडविणारा डॉक्टर

माणसांच्या आजारावर इलाज करणारे भरपूर डॉक्टर आहेत. परंतु माणसाच्या मानसिक आजारावर किंवा तो आजार होऊ नये म्हणून त्याची काळजी घेणारा तसेच त्यासाठी नियमितपणे काम करणारा डॉक्टर म्हणून डॉक्टर मोहनदास गाडबैल…

नव्या नव्या संकल्पनाचे जनकजिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी

आज प्रशासनात राहून लोकाभिमुख कार्य करून महाराष्ट्र शासनाच्या दरबारी राहून विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करणे हे सोपे काम निश्चितच नाही. पण काही सनदी अधिकारी असे असतात की जे तन-मन-धनाने…

*मिशन आय ए एस चळवळीतील अध्वर्यू …. प्रा. डॉ नरेशचंद्र काठोळे

विद्वानांकडे विद्या व्यासंगअसतो, तर कधी- कधी लोकसंग्रह नसतो. नेते मंडळीकडे लोकसंग्रह असतो‌, तर काही ठिकाणी विद्वता कमी असते. परंतु ह्या दोन्हीचा मेळ आपल्या ठायी असणार्‍या काही मोजक्या दुर्मिळ प्रभृती असतात.…

एक कृतीशील सनदी अधिकारीश्रीमती नयना गुंडे

मिशन आय ए एस चे जाळे आता संपूर्ण भारतभर पसरलेले आहे. महाराष्ट्र गुजरात राजस्थान छत्तीसगड झारखंड बिहार उत्तर प्रदेश कर्नाटक केरळ तामिळनाडू या राज्यात मिशन आय ए एस चे उपक्रम…